Friday, October 6, 2023

पहिल्यांदाच 100 पदके जिंकून कीर्तीमानी

भारताने एशियन गेम मध्ये पहिल्यांदाच 100 पदके जिंकून कीर्तीमानी केली आहे.
हे सर्व खेळाडूंचे अटक परिश्रम आहे.
त्यांच्या या कष्टामुळे आपल्याला हा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिला गेला.


सर्व स्पर्धकांना व त्यांच्या कोचेस याना खूप खूप शुभेच्छा....

  शुभेच्छुक-
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन(रजि)

No comments:

Post a Comment

मोही गावची कन्या महाराष्ट्रात तिसरा क्रमांक

आपल्या गावची कन्या  कु.प्रांजल जितेंद्र चव्हाण मंथन जनरल नॉलेज एक्झामेंशन  २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेत महाराष्ट्रात  ३ आली.... १५० पैकी १४...